गो तायग्या...
दोन दिवस मागले तिया तापलंयसा इतक्या?
टाईप किती करतास, वाचुचा तरी
कितक्या?
पावणे गेल्या बरोबर हुश्श झाला म्हणान?
की वाद-प्रतिवाद करून थोडा रिफ्रेश होवचा
म्हणान?
बॉसचो इलो राग तेचो घसारो म्हणान की
बायलेन वाद घातलो तेचो उतारो म्हणान?
कायय आसो इतक्या गर्मीत गृपात पडलो पावस
कोनाक तरी तेच्यातय ताटात दिसलो रावस
वाचणाऱ्यांक फुटलो घाम, वाटला ईला मरान,
वाढली आडयार गर्दी, जाव ता शिरा पडो
व्हरान,
वाढदिवस, जनावरां, चुकभुल झाली,
दोघाची चढाओढ आमची हवा गुल झाली.
उडके कितके ते मारुनी माशांन जावक पळान
हट्ट बामन सोडीना म्हणे घेयन खयच्याय
दरान
येवक झालो श्रावण आता मेळाचा नाय
म्हावरा,
तिसरे, बांगडे बोंबील नायतर खावन सुक्या आवरा.

Comments
Post a Comment